आरोपींला विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवायचे होते, मात्र महिलेने नाकार दिलेल्याने कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खुन

अनामित
[ads id="ads2"]
जयपूर - राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात एका तरुणाने विवाहित महिलेची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. अहोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थानवाला परिसरात गणेशराम (22) याने शांतीदेवीची कुऱ्हाडीने हत्या केली. 
[ads id="ads1"]
 आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज सोमवारी न्यायालयात हजर केले पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आरोपीला महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवायचे होते, मात्र महिलेने ते नाकारले होते. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!