जळगाव जिल्ह्यात " या" तारखेपर्यंत 37 (3) कलम जारी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 23 मार्च, 2022 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम ( 3 ) जारी करण्यात आले आहे.[ads id="ads2"]  

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव (Jalgaon DSP) यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न समारंभ, व प्रेत यात्रा, यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव श्री. राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!