कृषी विभागाअंतर्गत आहारातील तृणधान्याचे महत्त्व विषयी जनजागृती मोहीम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

कृषी विभागाअंतर्गत आहारातील तृणधान्याचे महत्त्व विषयी जनजागृती मोहीम

कुसुंबा ता. रावेर (हमिद तडवी)  जे एस जावळे माध्यमिक शाळा कुसुंबे खुर्द येथे आहारातील तृणधान्याचे महत्त्व याविषयी जनजागृती मोहिमेअंतर्गत कृषी विभागाअंतर्गत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.[ads id="ads1"]  

  त्यात उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व आहारातील तृणधान्य विषयी उत्कृष्ट असे निबंध लिहून सादर करण्यात आले त्याबद्दल कृषी विभागामार्फत त्यांचा कौतुक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.[ads id="ads2"]  

  यावेळी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी श्री ललित इंगळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री एस टी महाजन सर , श्री बी एस पवार सर, श्री डी के तायडे सर कृषी विस्तार अधिकारी श्री भूषण पाटील कृषी विभागाचे कृषी सहाय्यक संदीप बारेला आदी उपस्तीत होते.

हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून‎ चार वर्षीय  बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

 व सूत्र संचालन श्री आर पी जावडे सर यांनी केले तसेच कुसुंबा बु जिल्हा परिषद शाळा येथेही पोस्ट तृणधान्य विषयी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व त्यांचाही प्रमाणपत्र देऊन गुणवंतराव करण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!