जळगाव जिल्ह्यात जमावबंदी कलम "या" तारखेपर्यंत पर्यंत लागू राहणार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी Jalgaon जिल्ह्यात २१ फेब्रुवारी पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोट कलम ( १ ) व ( ३ ) जारी केले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव संबंधित स्थानिक पोलिस ठाणे करण्यास कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे अपर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळवले.

हेही वाचा : - रावेर येथे क्रुझर गाडीच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू ;परिसरात हळहळ 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!