1 जुलैपासून देशभरात लागू होणार तीन नवे फौजदारी कायदे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


दिल्ली (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : इंग्रजांच्या राजवटीत तयार झालेले आणि १८६२ पासून अस्तित्वात असलेले तीन फौजदारी कायदे नुकतेच केंद्र सरकारनं बदलले. या तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी १ जुलैपासून देशभरात सुरु होणार आहे.[ads id="ads1"]  

सरकारनं याबाबतच नोटिफिकेशन काढलं आहे. त्यामुळं आता जनतेला, पोलिसांना तसेच कायद्याचा अभ्यास करणाऱ्या वकिलांना या नव्या कायद्याची माहिती आणि अभ्यास करणं क्रमपात्र ठरणार आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!